पाचोरा न.पा.प्रशासनाचा (मुख्याधिकारी श्री सोमनाथ आढाव) यांचा मनमानी कारभार टेंडर काढणे ते की ओपन होत नाही या कारणाने लांबविणे & सदरचे काम मागच्या दाराने कोणतीही मान्यता नसतांना आपल्या मजींतील व्यक्तींना देणे असा प्रकार झाल्याने सदर प्रकरणी संदीप महाजन यांची वरीष्ठांकडे तक्रार दाखल सदर प्रकरणी मा. आमदार किशोर आप्पा यांनी दखल घेण्यास विनंती तसेच न.पा. प्रशासनाची सदरची कामे तज्ञ व्यक्तींना देण्यात यावी परद्यामागुन नगरसेवकांना जरी देण्यात येत असल्याची प्रथा पाचोऱ्यात शिवसेनेच्या सत्तेच्या काळात देण्यात येत असल्याची चर्चा असली तरी सदरची कामे मंजुरीसाठी मंत्रालयाचे उंबरठे झिझवल्या नंतर मर्जीतील नगरसेवकांना काम दिल्या नंतर ते उत्कृष्ट की निकृष्ठ दर्जाचे होत आहे याची देखील दखल नेतृत्व करणाऱ्या नेत्याने घेणे गरजेचे आहे % वारी पर्यत मर्यादीत असलेल्या नगरसेवकांना जर ठेकेदारच करून टाकले तर कामे कसे झाले & होत आहे हे सर्व श्रृत आहे म्हणुनच याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसुन आला हे विसरून चालणार नाही आमदार किशोरआप्पांनी ही कार्य प्रणालीत बदल करणे गरजेचे आहे कारण + तिकीट पण त्यांनाच + त्यांच्या निवणुकीच्या मतदान वेळी पैसे पण पुरवायच+ निवडणुन आल्यावर विकास कामे पण त्यांनाच +ते काम किती बोगस होत आहे यावर बोलायचे नाही + स्वतःच्या निवडणुकीच्या वेळी पण त्यांना पैसे पुरवायचे हे कितपण योग्य आहे*
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
Dhyeya News Channel WhatsApp Group: 1
Dhyeya News Channel WhatsApp Group: 2
Dhyeya News Channel WhatsApp Group: 3