यासंदर्भात ध्येय न्यूजने अधिकृत माहिती जाणून घेतली असता पाचोरा तहसीलदार श्री कैलास चावडे साहेब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सध्याचे जे रेशन मिळत आहे ते रेगुलर जसे होते तसे मीळत आहे व नेहमीप्रमाणे जेवढे आहे तेच मीळणार आहे याशिवाय शासनाकडून ज्यादा रेशन किंवा इतर बाबत अद्याप कोणतेही स्पष्ट आदेश नाही त्यामुळे नागरिकांनी गैरसमज न करता आपले नेहमीप्रमाणे जे रेशन योग्य तो मोबदला देऊन घ्यावे असे आवाहन केले आहे
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
Dhyeya News Channel WhatsApp Group: 1
Dhyeya News Channel WhatsApp Group: 2
Dhyeya News Channel WhatsApp Group: 3