Breaking

राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष आघाडी प्रणित कार्यकर्ता मेळावा

0

पाचोरा – राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष आघाडी प्रणित कार्यकर्ता मेळावा मोठया उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यासाठी प्रचंड प्रमाणात जाती-जमातीतील कार्यकर्ते माता-भगिनी उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर किशोर डोंगरे नितीन तावडे धर्मा राष्ट्रवादी काँग्रेस सोनवणे प्रदीप ,आदी उपस्थित होते यावेळी मनोगतात जिल्हा परिषद सदस्य स्नेहा गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले डॉक्टरांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून हे सरकार बोलबच्चन सरकार आहे असा घणाघाती आरोप त्यांनी यावेळी केला. यानंतर मन एकदा तारे यांनी आपल्या समाजातील लांडगा आणि कोल्हा पासून सावध राहण्याचे समाजातील मतदारांना लोकांना केले समाजातील समाजातील समाजाच्या लोकांच्या जो खात झाला येतो त्यापासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले बीजेपी सरकारने आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे कार्य केलं असून किशोर पाटील आमदार यांनी कुठल्याही प्रकारची समस्या नसून आता त्यांना ताब्यात घेण्यात आले असून यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याची वेळ आली आहे असे यांनी यावेळी आपल्या मनोगतात सांगितले , यानंतर किशोर डोंगरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की आमच्या आदिवासी समाजा ला २० वर्षाचा इतिहास आहे. यावेळी ते पुढे म्हणाले ढवळे यांच्यावर ताशेरे ओढत त्यांनी विर एकलव्य जातिवादी लोकांनी इडी चौकशी लावून विचारांचे विचार दाबण्याचा प्रयत्न केला पाणी करणाऱ्यांना आपल्या दारापर्यंत येऊ न देण्याची असून दिलीप भाऊ नात्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.यांच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी अनुसूचित जाती-जमाती कार्यकर्ता मेळावा प्रसंगी ते म्हणाले की आजपर्यंत जे काही मिळाले ते आघाडी सरकारच्या कार्यकाळात त्यांच्यामुळेच मिळाले बीजेपी सरकारने आजपर्यंत आपले नुकसानच केले आहे समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे लोकांसाठी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले भाषा आमदाराला पाठवण्याचे वेळ आलेली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here